महाराष्ट्राच्या राजकारणात आज वेगळ वातावरण पाहायला मिळाल आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आमदार एकमेकांच्या अंगावर धावल्याचे चित्र पाहायला मिळाले.