मराठीतूनच बोललं पाहिजे हे धोरण चुकीचं; रामदास आठवले यांचा राज ठाकरेंना टोला

2025-01-23 0

नाशिक दौऱ्यात पत्रकारांशी संवाद साधताना रामदास आठवलेंनी राज ठाकरे यांना टोला लगावला. यावेळी ते म्हणाले, परप्रांतीय नागरिकांनी मराठीत बोललंचं पाहिजे ही मनसेची दादागिरी चुकीची आहे.

Videos similaires