'वर्षा वर्षाला महापूर येतो, तो रोखता कसा येईल बघा', शेतकऱ्यांचा पोटतिडकिने सरकारला सवाल

2024-07-30 6

कोल्हापुरला गेल्या काही वर्षापासून महापुराचा फटका बसत असून मात्र याचाच फटका सर्वाधिक शेतकऱ्यांना बसतो. त्यामुळे कोल्हापुरातील एका त्रासलेल्या शेतकऱ्याने कवितेतून संतप्त सवाल सरकारला केला आहे.

Free Traffic Exchange

Videos similaires