जळगाव तालुक्यातील नशिराबादजवळ सीमाशुल्क आणि वन विभागाच्या पथकाने संयुक्तरित्या कारवाई करत वाघाच्या कातडीची तस्करी करणारी सहा जणांची टोळी पकडली.