रेल्वेची सध्याची प्रवासी क्षमता 800 कोटींवरून एक हजार कोटींपर्यंत वाढवण्याच्या योजनेवर काम करत असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. येत्या चार-पाच वर्षांत तीन हजार नवीन गाड्या सुरू करण्याच्या योजनेवर काम करत आहोत, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी दिली, जाणून घ्या अधिक माहिती