राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावासाचे ढग जमू लागले आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. खास करुन गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार हे तीन दिवस महाराष्ट्रातील विविध भागांसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ