Sambhajiraje Chhatrapati : 'शेतकऱ्यांसाठी ठोस धोरण सरकारने हाती घेणं आवश्यक'; संभाजीराजेंची मागणी

2023-03-22 1

अवकाळी पावसाचं संकट आहे तेव्हा कृषीमंत्री हेलिकॉप्टरने का फिरत नाही? अवकाळी पाऊस आला म्हणून हे जाहीर करतो. दुष्काळ पडला ही मदत देतो हे धोरण मागची २५ वर्षे सुरू आहे. शेतकऱ्याला स्वयंपूर्ण करण्यासाठी सरकार कधी प्रयत्न करणार? शेतकऱ्याला २४ तास लाईट बाकीची राज्यं देतात मग महाराष्ट्र का देऊ शकत नाही? असा प्रश्न संभाजीराजे छत्रपती यांनी विचारला आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे

Free Traffic Exchange

Videos similaires