आदित्य ठाकरे आज अकोला दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी सभा घेतली आणि कृषी मंत्र्यांवर टीका करत राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली.