स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सरकारवर नाराजी; राजू शेट्टी म्हणाले...

2022-03-27 75

राजू शेट्टींनी गेल्या आठवड्यातही महाविकास आघाडी सरकारवर नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी बोलताना ते म्हणाले होते की, महाविकास आघाडी सरकारमध्ये जाण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा निर्णय सामुदायिक होता. त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केला हा प्रश्न आहे? ऊसाच्या एफआरपीचा मुद्दा असेल, भूसंपादनाचे कायदे असतील हे सरकारने निर्णय घेतले आहेत त्यावर मंथन केलं जाईल आणि त्यांनंतर महाविकास आघाडी सोबत राहायचं की नाही ते ठवरल जाईल.

Videos similaires