चौथ्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाला आजपासून प्रारंभ झाला आहे. यंदाचे हे संमेलन देशासाठी बलिदान देणा-या शहिदांच्या स्मृतींना अर्पण करण्यात आले आहे.