मन नेहमी अधोगतीला का जाते? Why mind always go down? Shri Pralhad Wamanrao Pai | Lokmat Bhakti

2021-08-24 0

जीवनात मनामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन स्वरूपाचे विचार हे येत असतात. या विचारांमधून सकारात्मक विचार हे आपण पुढे न्यायचे असतात. आपण जीवनामध्ये एकदा का नैराश्यामध्ये गेलो की त्यांमधून बाहेर पडणे हे खूप कठीण असते. त्यामुळे आपण अधोगतीला जातो. म्हणून श्री प्रल्हाद वामनराव पै यांनी मन नेहमी अधोगतीला का जाते? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Shripralhadwamanraopai #Lokmatbhakti #Amrutbol #Jeevanvidya #Humanlife
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Free Traffic Exchange