शरीर महत्वाचे का आहे? Why body is so important? Satguru Shri Wamanrao Pai | Lokmat Bhakti

2021-08-24 1

माणसाच्या आयुष्यामध्ये शरीर हा एका अविभाज्य भाग आहे. शरीरामुळे आपण जीवनामधील असंख्य कामे करू शकतो. आपल्या शरीरातील अवयवांमुळे आपण एकाच वेळी विशिष्ट कामे आणि अनेक गोष्टी करत असतो. शरीराला असणा-या अवयवांमुळे आपण जीवनात यशस्वी होतो. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी शरीर महत्वाचे का आहे? असे का म्हटले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #SatguruShriWamanraoPai #JeevanvidyaMission #Humanlife #Health
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Free Traffic Exchange