ज्ञानातून आनंद कसा निर्माण होतो? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

2021-08-24 0

प्रत्येक व्यक्ती आनंदाच्या शोधात असतो . कारण त्याला आनंदाची गोडी लागलेली असते. आता आनंदाची गोडी म्हणजे काय तर देवाची गोडी. देव भातला म्हणजे काय तर आनंद आपल्याला मिळाला. पण ज्ञानातून आनंद कसा निर्माण होतो? वर सदगुरु श्री वामनराव पै आपल्याला अचूक मार्गदर्शन करत आहेत, त्यासाठी हा सविस्तर व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा