विद्यार्थ्यांना मार्गदर्शन - आपण शाळेत का जायचे? Satguru Shri Wamanrao Pai | Lokmat Bhakti

2021-08-24 3

शालेय जीवनामध्ये फक्त परीक्षेपुरते ज्ञान हे मुलांना दिले जात नसते, तर आयुष्याची बाराखडी ही शाळेमध्येच आपल्याला शिकवली जाते. शालेय जीवनापासून माणसाच्या पुढील आयुष्याची सुरुवात होते. शालेय जीवनाचे महत्व हे खरं तर शब्दांमध्ये सांगणे खूप कठीण आहे. आयुष्याची मूळे रोवायला ही शाळेपासूनच सुरुवात होत असते. शाळेमधील शिक्षकांपासून ते शिपाईपर्यंत अनेक जण हे आपल्याला योग्य मार्गदर्शन करत असतात. शाळेमध्ये असल्यापासून आपण आपल्या जीवनाची स्वप्ने बघायला सुरुवात करतो. जीवनामध्ये पुढे कसे जायचे, कसे वागायचे, इतरांबद्दल आदर कसा व्यक्त करायचा इत्यादी गोष्टींचे ज्ञान हे आपल्याला शाळेपासून मिळत असते. त्यामुळे सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपण शाळेत का जायचे? यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे ते तुम्हाला हा संपूर्ण व्हिडीओ बघितल्यावर कळेल -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Videos similaires