प्रार्थना कधी व का म्हणावी? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

2021-08-24 1

देवाची प्रार्थना ही आपण रोज सकाळी स्नान केल्यावर म्हणायची असते. स्नान करून आल्यानंतर किमान दहा मिनिटे तरी आपण देवाचे नामस्मरण केले पाहिजे. देवाची प्रार्थना म्हटल्यावर आपला संपूर्ण दिवस हा प्रसन्न जातो. मनामध्ये असलेले सगळे राग, द्वेष, तिढा या सगळ्या गोष्टी नाशवंत होतात. प्रार्थना आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा मनामध्ये कोणत्याही गोष्टीचा विचार येऊ देऊ नये. त्यामुळे प्रार्थना कधी व का म्हणावी? यावर आपल्याला सदगुरु श्री वामनराव पै यांनी काय मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा संपूर्ण व्हिडीओ एकदा नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Free Traffic Exchange