चित्त शुद्ध करायचे म्हणजे नेमकं काय ?Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

2021-08-24 15

चित्त म्हणजे माणसाचे मन. आयुष्यामध्ये कोणतेही काम करण्यासाठी माणसाचे चित्त एकाग्रतेमध्ये असले पाहिजे. माणसाचे मन जर एखाद्या गोष्टामध्ये उत्तमरित्या लागले तर ती गोष्ट करण्यापासून त्याला कोणीही परावृत्त करू शकत नाही. माणसाचे चित्त म्हणजे मन नेहमी साफ असले पाहिजे. आपल्यामधील एकाग्रता कधी भंगली नाही पाहिजे. आपल्या मनामध्ये असंख्य विचार हे रोज येत असतात. पण या विचारांचा आपल्या मनावर जास्त ताण पडला नाही पाहिजे. म्हणूनच सदगुरु श्री वामनराव पै यांनी चित्त शुद्ध करायचे म्हणजे नेमकं काय ? यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ एकदा नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Free Traffic Exchange