शेतकरी आंदोलनावरील वक्तव्यावरून ‘रावसाहेब दानवें’ना विरोधकांनी झोडपलं. “दानवेला घरात घुसून मारण्याची वेळ” राज्यमंत्री बच्चू कडूंचं वक्तव्यं.