Ramdas Athawale: चायनीज खाद्यपदार्थांवर बहिष्कार टाकावा; नागरिकांचा ही चीनी प्रोडक्ट्सना निषेध

2020-10-20 1

भारत-चीन संघर्षामध्ये भारताच्या 20 जवानांना वीरमण आले आहे.या घटनेनंतर आता मंत्री रामदास आठवले यांनी चीनच्या प्रोडक्ट्सवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी केली आहे.सामान्य नागरिकांनी ही चीनी प्रोडक्ट्सना निषेध नोंदवला आहे

Free Traffic Exchange